2010 ते 2018 या काळात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ येथील 1,94,871 स्त्रियांचा एक सर्वे करण्यात आला. यातून हा निष्कर्ष निघाला की अति उष्णतेमुळे स्त्रियांच्या विरोधातील हिंसाचार आणि लैंगिक अत्याचारात वाढ होत आहे. भारतात याचं प्रमाण सर्वात जास्त आहे.
2010 ते 2018 या काळात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ येथील 1,94,871 स्त्रियांचा एक सर्वे करण्यात आला. यातून हा निष्कर्ष निघाला की अति उष्णतेमुळे स्त्रियांच्या विरोधातील हिंसाचार आणि लैंगिक अत्याचारात वाढ होत आहे. भारतात याचं प्रमाण सर्वात जास्त आहे.